फक्त 1 चमचा रात्री दुधासोबत घ्या..जोर रात्रभर कायम, बीपी गोळी बंद, हाडे मजबूत..हार्ट अटॅक जीवनात कधी येणार नाही..

आरोग्य

रोज रात्री झोपण्यापूर्वी हि पावडर एक चमचा एक ग्लास दुधात घ्या, कोणत्याही मे’डिकल मध्ये मिळणारी ही पावडर, इतकी पावरफुल आहे की, हार्ट अटॅक कधीच येणार नाही. पुरुष असो अथवा स्त्री यांची ताकद इतकी वाढते की, तुम्हाला तुमच्या जोडीदारा समोर कधीच मान खाली घालवण्याची वेळ येणार नाही. यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. मा न सि क ता ण त-णाव येत नाही.

   

आणि संध्याकाळी झोप चांगली लागते. शरीरातील रक्त आणि एच बी वाढते. विटामिन बी १२ भरपूर प्रमाणात मिळते. थकवा आणि उदासीनता पूर्णपणे कमी होते. वि-षाणूशी ल-ढण्याची जी प्रतिकार क्षमता असते किंवा प्रतिकारशक्ती असते. ते दुप्पट तिप्पट वाढ होते. यामध्ये यामुळे पुरुषांमध्ये प्रचंड वी र्य वाढ होते.

महिलांना मा-सिक पा’ळीचा त्रा स आहे, तो होत नाही. महत्त्वाचे म्हणजे पित्त असणाऱ्या व्यक्तींनी घेतले तर सर्व पित्त कमी होते. कॅन्सर एनिमिया या सारख्या अवघड समजले जाणारे रोग पूर्णपणे बरे होतात. अंगदुखी, सांधेदुखी पूर्णपणे कमी होते. हाडे मजबूत होतात. ब्लड प्रेशर (बी.पी) कधीच वाढत नाही. मित्रांनो त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढत नाही. परिणामी हार्ट अटॅक कधीच येत नाही. अशी ही ताकदवान जबरदस्त उपयोगी पावडर आहे.

याचा वापर कशा पद्धतीने करायचा हे थोडक्यात आम्ही सांगणार आहे. तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. कुठल्याही मे’डिकल स्टोअरमध्ये हे पावडर आपल्याला सहज मिळते. याचा वापर एक ग्लास दुधात फक्त 21 दिवस करायचा आहे. तसा याचा परिणाम तुम्हाला सातव्या दिवसापासून दिसू लागेल ,इतकी जबरदस्त पावडर आहे.

हे वाचा:   मुळव्याधवर रामबाण घरगुती औ'षध..तसेच पोटाच्या सर्व समस्या कायमच्या दूर होतील..असा प्रभावी उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास दूध. हे एक ग्लास दूध पूर्णपणे उकळून घ्यायचे आहे, उकळून घेतल्यानंतर या दुधामध्ये एक चमचा शतावरीची पावडर टाकायची आहे. हि पावडर कुठल्याही मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होते. तसेच आपल्या परिसरात बरयाच ठिकाणी बागेत उपलब्ध असते. याला रानमावनी च्या मुळ्या असेही गावठी भाषेत मध्ये म्हटलं जातं.

यामध्ये या शतावरीच्या मुळया मध्ये विटामिन बी ट्वेल आणि सँपोनीन, ग्‍लायकोसाईडस रासायनिक द्रव्‍ये मोठ्या प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे पोटॅशियम असते आणि अनेक प्रकारचे विटामिन्स आणि प्रोटिन्स असतात. पुरुषांच्या शरीरात टे स्टे स्टे रॉ न आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये एस्ट्रोजन नावाचे हा र्मो न्स असतात. हे नियंत्रित करून ठेवण्याच काम हे घटक करतात.

यामुळेच का म श’क्ती वाढते. आणि स्त्रियांचा वां झ पणा देखील पूर्णपणे कमी होते. शतावरीच्या मुळामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. त्यामुळे बीपी कंट्रोल मध्ये राहतो. यात विटामिन के असते जे हाडे मजबूत होते. यातील अँटिऑक्सिडंट रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. आणि येथे एक गोष्ट अशी की हे जर नियमित वापरल तर आपलं वजन नियंत्रणात राहते. म्हणजे वजन कमी होते.

त्वचे वरील जे सुरकुत्या पडतात आणि वय नसताना देखील आपल्याला म्हातारपण जाणवतो. तो देखील कमी करण्याच काम शतावरीच्या मुळया करतात. डॉ’क्टर, महिलांना शतावरी कल्प व शतावरी चे औ-षध देतात. कारण हे इतक महत्वाच आहे की यामुळे थकवा आणि अशक्तपणा पूर्णपणे निघून जातो.

हे वाचा:   सकाळी अर्धा चमचा पाण्यात हा पदार्थ मिक्स करून घ्या; पोट एक मिनिटात साफ, पोटातील जंत बाहेर, वजन झटपट कमी होईल..

अशा या शंभर रोगांवर गुणकारी असणारे हे पावडर, शतावरी या झाडाच्या मुळाचे असून, मित्रांनो आपल्याला ही एक वेळेच्या उपायासाठी एक चमचा घ्यायचे आहे. एक ग्लासभर दूध उकळून घ्यायचा आहे यात दूध उकळताना पावडर टाकायची नाही,तर चांगले उघळून बाजूला ठेवायचे आहे. आणि बाजूला ठेवल्याच्या नंतर ते कोमट होऊ द्या.

कोमट झाल्यानंतर यामध्ये एक ग्लास मध्ये एक चमचा पावडर टाकून चांगले मिक्स करायचे आहे. लहाना पासून मोठ्या पर्यंत सर्वजण याचा वापर करू शकतात. मित्रांनो फक्त लहान मुलांना साधारण अर्धा चमचा द्यावे आणि मोठ्यांनी एक चमचा घ्यावे. रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी हा आपल्याला उपाय करायचा आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही.

फक्त ग रो द र मातांनी हे वापरण्यापूर्वी डॉ-क्टरांचा सल्ला घ्यावा आणि नंतर वापरावे. याचा वापर सर्वांनी करावा आणि आपले रोग दूर करावे. हा लेख आवडल्यास नक्की ला’ईक करा. शेअर करा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply