भारताच्या या नदी मधे जाळे टाकल्यावर मासे नाही तर चक्क सोने सापडते…आज सुद्धा अनेक लोक तेथे जाऊन..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आजकाल सोन्याचे भाव हे फार वाढतच चालले आहे. सोन्याचा भाव  ग’गनाला भि’डणाऱ्या भारतासारख्या आपल्या देशात. हे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी सोन्याची खरेदी ही एक रुपयाच्या दराने केली जात आहे. यावर नक्कीच तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही, पण झारखंडमधील र’त्ननगरभ या भागामधे मोठमोठे जे व्यापारी आहेत, आ-दिवासींकडून अतिशय क’वडीमोल भावाने सोने खरेदी करत आहेत.

   

पण हा प्रश्न तर नक्कीच पडतो की, या आ-दिवासींकडे एवढे सोने येते कुठून ? यामागे देखील एक खूप मोठे र हस्य  द’डलेले आहे, जे इथल्या एका पवित्र नदी मधे लपलेले आहे. इथे आहे ही सोन्याची नदी:- झारखंडची राजधानी रांचीपासून र’त्ननगरभ हे 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा एक संपूर्ण आ दिवासी भाग असून, या ठिकाणाहून स्व र्णरेखा या नावाची नदी ही उगम पावते. ही नदी काही सामान्य नदी नाही आहे.

परंतु ही एकमेवच अशी नदी आहे की, यामधे इतका सोन्याचा सा’ठा आहे की, आपण कोणी साधा अंदाज देखील लावू शकत नाही. आदि-वासींमध्ये  स्व र्णरेखा किंवा नं’दा या नावाने ओळखल्या जाणार्‍या या नदीत सोन्याचे अनेक कण आढळून येतात आणि हेच कारण आहे की, त्या नदीला स्व’र्णरेखा हे नाव पडले गेले आहे. येथील आदि-वासी रात्रंदिवस हे सोन्याचे कण गो’ळा करताना दिसत असतात.

हे वाचा:   ही 3 लक्षणे दुसऱ्या पुरुषासोबत सं’बंध असलेल्या महिलेमध्ये दिसतात... पुरुषांनी एकदा बघा ती कोणती लक्षणे आहेत

आणि त्यानंतर हे सोन ते तेथील स्थानिक व्यापाऱ्यांना विकून आपला उदरनिर्वा’ह भागवत असतात. या नदीच्या वाळूतून जे काही सोन्याचे कण निघतात. त्या निघणाऱ्या सोन्याच्या कणांचे स्वतःचे असे एक र हस्य आहे. हा निसर्गाचा एवढा अजब खेळ आहे की, आजतागायत कोणीही या मागचे र हस्य शोधू शकलेले नाही आहे. येथील स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की, आजपर्यंत अनेक स रकारी  यं’त्रांनी या नदीवर अनेकवेळा संशोधन केले आहे.

परंतु हे कण शेवटी जमिनीच्या कोणत्या भागातून निर्माण होतात हे ते शोधू शकलेले नाही आहेत. आणि इतकेच नाही तर राज्य  स’रकार आणि त्या सोबतच केंद्र  स रकार देखील याकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत असून, या नदीसाठी किंवा त्यातून निघणाऱ्या कणांसाठी कोणी देखील काही स्वा’रस्य दाखवत नसल्याचे समजत आहे.

या नदीशी सं बंधित आणखी एक आ श्‍चर्यकारक बाब म्हणजे रांची येथील आपले उ’गमस्थान सोडल्यानंतर ही नदी त्या भागातील इतर कोणत्याही नदीला मिळत नाही, उलट ही नदी थेट बंगालच्या उपसागरात येते. हे सोने कसे मिळेल?:- ज्याप्रमाणे जा’ळे टाकून माश्यांना प’कडले जातात, त्याचप्रमाणे येथील आदि-वासी लोक सोन्याचे कण गोळा करण्यासाठी या नदीत जा’ळ्यासारखे असणारे क्रे’ट टाकतात.

हे वाचा:   या महिला तरून पुरूषांना फोन करून त्यांच्यासोबत रो'मॅंटिक गोष्टी बोलून आपल्या जाळ्यात ओढत असत..आणि मग पुढे पहा त्यांच्यासोबत काय करतात..

या टोपल्या कापडाने बांधलेल्या असतात. ज्यात नदीच्या पृ’ष्ठभागाची वाळू अडकली जाते. आदि-वासी ही अडकलेली वाळू घरी घेऊन जातात आणि नंतर दिवसभर त्या वाळूतील सोन्याचे कण आणि वाळू हे वेग वेगळे करत असतात. ज्यावेळी हे सोन्याचे कण वेगळे केले जातात. त्यावेळी ते नंतर तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना अतिशय कमी किमतीत विकले जातात.

येथील आदि-वासींना या व्यापारातून फारशी कमाई करता येत नसून, परप्रां’तीय  द-लाल या नदीच्या आधारे करोडोंची कमाई करत असल्याचे समोर येत आहे. सोने विकणाऱ्यांवर होत आहेत अ-त्याचार:-  रांचीमधून वाहणारी ही नदी येथील आदि-वासींच्या उत्पन्नाचे एकमेव साधन असून, त्यांच्या अनेक पिढ्या या नदीतून सोन्याचे कण शोधून आपल पोट भरत आहेत. पण ते असे म्हणतात की, जेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नसते किंवा कल्पना नसते,

त्यावेळी संपूर्ण जग हे तुमचा फा-यदा घेण्यासाठी तयार असते. असाच काहीसा प्रकार येथील आदि-वासींच्या बाबतीत देखील घडताना दिसत आहे. एवढ्या महागड्या धा’तूच्या बदल्यामधे त्यांना फक्त काही रुपये मिळतात, ज्याने त्यांचे पोट देखील फारसे भरत ना

Leave a Reply