घरात जपमाळ असेल; तर ही चूक करू नका ! घर बरबाद होईल..ही साधी चूक महागात पडू शकते..जाणून घ्या

अध्यात्म

अनेक देवी देवतांच्या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्या घरात आपण जपमाळ ठेवतो. ही जपमाळ अनेकदा तुळशीची असते किंवा रुद्राक्षाची असते तर अनेक लोक स्प टि क ची जपमाळ सुद्धा वापरतात. जपमाळ कोणतीही असुद्या त्या जपमाळे बाबतचे काही नियम आपण कटाक्षाने पाळा अन्यथा फा-यद्या ऐवजी आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावा लागू शकतो विशिष्ट देवी देवतेचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो.

   

जपमाळ विषयी हिंदू ध र्म शास्त्र अस मानत की ज्या प्रकारे ध-र्मा शिवाय ध र्म अनुष्ठान उदक स्पर्ष्या शिवाय दान व जपमाळे शिवाय न मोजता केलेला जप ही सर्व कर्म निष्फळ आहेत. म्हणजेच कोणत्याही मंत्राचा जप करणासाठी जर आपण जपमाळेचा वापर केला तर त्याच फळ हे कित्येक पटीने अधिक प्राप्त होते शक्य तो मंत्राचा जप हा जपमाळेवरच करावा.

मात्र जप करताना एकाच माळेवर वेगवेगळ्या देवांचे जप जपू नयेत लक्षात घ्या एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी देवतांच्या मंत्राचा जप करण्यास हिंदू धर्म शास्त्र मनाई करते. मात्र तुमची इच्छा असेल तर आपण एकाच माळेवर वेगवेगळ्या देवी देवतांचा जप करू शकता मात्र सौम्य आणि उग्र अश्या दोन देवतांच्या मंत्राचा एकत्रित जप एका माळेवर आपण करू नये लक्षात घ्या एखादी देवता सौम्य आहे आणि एखादी देवता उग्र आहे.

उदा. काली माता ही उग्र देवता आहे तर एकाच माळेवर काली मातेचा जप आणि त्याच माळेवर भगवान श्री हरी विष्णूचा जप करून चालणार नाही. दुसरी गोष्ट शक्य तो आपली जी माळ आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाती जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या जपमाळ कधीच खुंटीला अडकवून ठेऊ नका तिच्या साठी आपण एखादी डबी अगर एखादी वाटी करू शकता.

हे वाचा:   6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या गुपचूप जाळा; इथे ही 1 वस्तू इच्छा ताबडतोब होईल पूर्ण..

आपल्या जपमाळेचा चुकूनही कधीच अपमान करू नका अनादर करू नका दररोज नित्य नेमाने त्या जपमाळेवर एक फुल आवश्य वहा आणि आपल्या घरात कितीही माणस असुद्या एक व्यक्तीने वापरलेली जपमाळ ही दुसऱ्या व्यक्तीने कधीही वापरू नये. आणि जर आपल्या जपमाळेस दुसऱ्या कोण्या अन्य व्यक्तीचा चुकून स्पर्श झाला तर अश्या वेळी आपल्या जपमाळेस पंचगोव्यानी स्नान घालावं म्हणजे ते शुद्ध होते.

जपमाळेच महात्म्य खूप मोठं आहे खर तर या जपमाळेमुळे आपला जप किती झाला आपण किती मंत्र बोललात हे आपल्याला अगदी अचूक कळत आणि ही माळ रुद्राक्षपासून व तुळशीपासून बनलेली असल्यामुळे या पवित्र वस्तूच सानिध्य आपल्याला सहजा सहजी प्राप्त होत. आपण जेव्हा जप करतो तेव्हा अंगठ्या मध्ये व बोटांमध्ये जे एक घर्षण निर्माण होत त्यातून निर्माण होणारी विद्युत शक्ती ही विलक्षण असते ती आपल्या श-रीरातील नसांद्वारे हृदय प्रभावित करते व आपल्या मनाची एकाग्रता वाढवते.

विशेष करून जेव्हा एखाद्या देवतेची तिथी असेल एखादा उत्सव काळ असेल त्याकाळामध्ये केलेला देवतेचा नाम जप हा अत्यंत प्रभावी ठरतो कारण त्या दिवशी त्या तिथीला त्या विशिष्ट देवतेचा तत्व हे मोठ्या प्रमाणात कार्यरत असते मग देवतांचा जन्म दिवस असेल किंवा उत्सव असेल त्या काळामध्ये आपण अधिक अधिक नाम जप करा तितकं जास्त त्या देवतेच तत्व तुम्ही ग्रहण करू शकाल.

हे वाचा:   जर तुमच्या मैत्रीणीच्या ओठांवर अशाप्रकारचा तीळ असेल तर जाणून घ्या तिच्याबद्दल या गुप्त गोष्टी.!

अनेक लोक एखाद्या देवतेचा मंत्राचा जप करू लागतात काही दिवस त्या मंत्राचा जप करतात आणि काही दिवसानंतर हा जप बदलतात थोडक्यात काही दिवस भगवान प्रभू श्री रामाच नाव घ्यायच भगवान श्री हरीच नाव घ्यायच आणि मग कोणीतरी सांगत त्याच्या सांगण्यावरून दिगंबरा दिगंबरा अश्या प्रकारे आपण दत्त भक्तीकडे वळतो.

भक्ती सर्व देवी देवतांची करा मात्र ज्या देवतेचा तुम्हाला चांगला अनुभव आलेला आहे ज्या देवतेच नाव घेतल्यामुळे मंत्र स्मरण केल्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो काही आध्यत्मिक अनुभव तुम्हाला येतात तोच मंत्र तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट पकडून ठेवा. जी व्यक्ती मरतेवेळी आपल्या मुखामध्ये आपण आयुष्यभर जपलेला मंत्र तोच मंत्र ज्या व्यक्तीच्या तोंडात असतो त्या व्यक्तीला मुक्ती अगदी सहजा सहजी मिळते वा-सनेच्या गुंत्यातुन ती व्यक्ती बाहेर पडते.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply