ज्या पुरूषांना महिलांची हि ३ रहस्ये माहित आहेत.. यांना कोणतीच स्त्री धोका देऊ शकत नाही.. चाणक्य नीती..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, चाणक्य हे भारताच्या इतिहासातील सर्वात विद्वान मानले जातात हे आपल्याला माहित असेलच. चाणक्याने स्त्री-पुरुष सं’बंधां बाबत जगाला सांगितलेले नियम आजच्या युगातही तंतोतंत खरे आहेत. जे पुरुष आणि स्त्रिया आपल्या जीवनात त्याच्या शब्दांचे पालन करतात, त्यांचे जीवन नेहमीच आनंदाने भरलेले असते. चाणक्याने सुखी जीवनासाठी अनेक गुपिते सांगितली असली तरी,

   

कदाचित चाणक्याला ही कल्पनाही असेल की जेव्हा तो एखादा पुरुष एखाद्या स्त्रीच्या फसवणुकीला ब ळी पडतो तेव्हा त्याला सर्वात जास्त त्रा स होतो. मित्रांनो, हिं दू ध’र्मामध्ये विवाह सोहळा हा एक पवित्र नाते सं’बंध मानला जातो. लग्न हे एक दोन व्यक्तींना जोडले जाते. ज्यामध्ये मुलगा आणी मुलगी हे दोघे कितीतरी स्वप्ने पाहत असतात.

जर आपण पुरूषांच्या नजरेने बघितले तर तो आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत काही गोष्टींवर लहान-लहान लक्ष ठेवत असतो. याविषयावर आचार्य चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. आचार्य चाणक्य यांनी असे सांगितले आहे की – पुरुषांना कोणत्या स्त्रियांशी विवाह केला नाही पाहिजे.

हे वाचा:   या मुलीला फक्त विवाहित पुरूषांसोबतच सं'बंध ठेवायला आवडते..कारण विवाहित पुरुषच तिच्यासाठी..पुढे ती काय म्हणते बघा..

नाहीतर भविष्यामध्ये याचा त्यांना खूप पश्चाताप होऊ शकतो. तर मित्रांनो चला आज आपण जाणून घेऊया की आचार्य चाणक्य यांच्या मते अशी कोणती स्त्रीयांबद्दल रहस्य आहेत जी पुरुषाला माहित असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात त्यांना खूप पश्चाताप होतो. त्यामुळे चाणक्याने विशेषतः पुरुषांना अशा महिलांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे,

ज्या त्यांना फसवू शकतात. चाणक्यने स्त्रियांचे असे काही रहस्य सांगितले आहेत ज्यातून कोणताही पुरुष एखाद्या महिलेची फसवणूक टाळू शकतो. स्त्रियांचे रहस्य कधीही फसवत नाही. १) चाणक्याचे पहिले धोरण :- आचार्य चाणक्य यांनी अशा लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे जे महिलांमधील सौंदर्य पाहून लग्न करतात. सुंदर मुलींच्या सौंदर्याने मुलं मंत्रमुग्ध झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते.

म्हणूनच चाणक्याने सांगितले आहे की, मुलीमध्ये सौंदर्यापेक्षा संस्कृती आणि चांगल्या गुणांकडे लक्ष दिले पाहिजे. चाणक्य नुसार ज्या मुलीचा स्वभाव चांगला असतो ती घराला स्वर्ग बनवू शकते. आणि जर मुलीचे संस्कार आणि स्वभाव खराब असेल तर ती कोणतेही घर उ’ध्वस्त करू शकते. २) चाणक्याचे दुसरे धोरण :- आचार्य यांच्या म्हणण्यानुसार लग्नापूर्वी मुलीतील सौंदर्य नाही तर तिची संस्कृती पाहिली पाहिजे.

हे वाचा:   पुरुषांकडून ‘हे’ सुख घेण्याकरिता प्रत्येक स्त्री आसुसलेली असते, पहा रात्री उशिरापर्यंत..

लाखो सुंदर असूनही, जर मुलीमध्ये संस्कारांची कम’तरता असेल तर ती कधीही चांगली पत्नी होऊ शकत नाही. चाणक्याच्या मते, सुंदर महिलांना फसवण्याची शक्यता जास्त असते. चाणक्यच्या मते, जर एखादी मुलगी स्वतः वाईट वागणूक देत असेल तर ती पती-पत्नीचे नाते टिकवू शकत नाही आणि ती कोणालाही फसवू शकते.

३) चाणक्याचे तिसरे धोरण :- अशा मुली ज्यांना महागडे कपडे, दागिने आवडतात ते बहुतेकदा श्रीमंत कुटुंबातील मुलाशी लग्न करण्याचे स्वप्न पाहतात. त्यामुळे अशा मुलीकडून तुम्हाला लग्नाचा प्रस्ताव आला तर तुम्ही सावध राहा. कारण, जर तुम्ही तिची इच्छा पूर्ण करू शकत नसाल तर ती एक ना एक दिवस तुम्हाला नक्कीच फसवेल.

अशा महिला लग्नानंतरही आपल्या प्रियकराचा विचार करत असतात. त्यामुळे अशा महिलांपासून सावध राहा. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख वाचण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

Leave a Reply