जीव गेला तरी चालेल..पण गुरवारच्या दिवशी हे काम अजिबात करू नका..नाहीतर स्वामींचा कोप होईल..

अध्यात्म

गुरु ग्रहाचा प्रभाव हा गुरुवारी जास्त असतो त्यामुळे गुरुची उपासना ही गुरुवारी केल्याने आपल्याला लवकर लाभ मिळतो. त्यामुळे घरी जर वाद असतील, कलह असतील तर गुरुवारी हे उपाय नक्की करा. जेव्हा गुरू हा अशुभ स्थानी असतो तेव्हा त्या व्यक्तीचं मन हे देव ध-र्मातून बाजूला होते, त्याला देवध्यान आवडेनासे होते.

   

काही गोष्टी ज्या चुकूनही गुरुवारी बाहेर काढू नका किंवा काही कामे करू नका जेणेकरून तुमच्या घरात वाद होतील, धन संपेल, काही विपरीत घडेल. याचे कारण म्हणजे गुरू ग्रह ईशान्य दिशेचा स्वामी आहे आणि या दिशेचा थेट सं बं ध लहान मुलांशी येतो, त्यामुळे गुरुवारी घरातील भंगार गोष्टी बाहेर काढू नका त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर, आ रोग्यावर होतो व घरातील स्त्रिया देवध्यान करण्यास मन लागत नाही.

या दिवशी घरातील फरशी पुसून काढणे टाळावे, तसेच घरातील मोठे अंथरूण यादिवशी चुकूनही स्वच्छ करू नका, धुवायला घेऊ नका. त्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर, आ रोग्यावर होतो. गुरू ग्रहाचा प्रभाव या साऱ्या गोष्टी केल्याने कमी होतो. घरात जर लक्ष्मी टिकत नसेल तर प्रत्येक गुरुवारी हा उपाय नक्की करा.

हे वाचा:   या 2 नावाच्या मुली आपल्या पतीपासून नेहमी दु:खी राहतात..पहा यांचे वैवाहिक जीवन कसे असते..

गुरू जेव्हा कमजोर असतो तेव्हा नोकरी व्यवसायात अडचणी येतात, येणारे पैसे विनाकारण विलंब करतात तसेच पती पत्नीचे भेद होतात. लक्ष्मी नारायणाची मूर्ती किंवा प्रतिमा एकत्र असणारी तुम्ही गुरुवारी पूजा करा, सर्व गोष्टी पूर्ववत होऊन घरी आनंद येतो. महिलांनी गुरुवारी केस धुवू नयेत, कोणतेही जड कपडे धुवू नयेत, तसेच नखे कापणे, फेसिएल करणे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात.

महिलांनी केस कापल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या पतीवर व मुलांवर होतो. सफाई जी कधीतरी करतो ती गुरुवारी करणे टाळावे. गुरुग्रह, गुरुदत्त यांची कृपा व्हावी यासाठी गुरुवारचा उपवास करावा, गुरू दत्ताचे नामस्मरण करावे. व्रत करत असताना मिठाचे सेवन करू नका. अगदी सोपा उपाय म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी परिधान करा.

पिवळे पदार्थ जसे की बेसनाचे लाडू, आंबे यासारखे पदार्थ खाऊ शकता. तसेच एका महामंत्राचा जप तुम्ही गुरुवारी केल्याने अधिक प्रभाव जाणवेल, कारण गुरुवारी गुरू ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. ओम बृम बृहस्पतये नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा तुम्हाला प्रभाव नक्की जाणवेल.

श्रीहरी श्रीहरी असा जयघोष किंवा जप केला तरी चालतो, तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र जप सुद्धा फळ देतो. यादिवशी भगवान शंकराची सुद्धा पूजा केली जाते व पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला तरी चालतो.

हे वाचा:   तुम्ही सुद्धा घरात कुत्रा पाळता ? उत्तर हो असेल तर हि माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही..बघा काय काय घडते

जर तुमच्या घरी बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रहाची प्रतिमा असेल तर हळदीचे अक्षता व केसरी चंदन तसेच स्वतः पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने त्याचा प्रभाव अधिक होतो व घरात ऐश्वर्य वाढते. केळीच्या झाडाखाली गुरुवारी सायंकाळी लावा तसेच असू वडिलांचे आशीर्वाद घ्या त्यामुळे गुरू मजबूत होतो.

आपला गुरू कमजोर आहे हे कसे समजेल तर आपल्याला सतत पोटदुखी होत असेल, अपचनाचा त्रा-स होत असेल, सारखा आळस, स्नायू सारखे दुखत असतील, कमरे खालचा भाग, पाय सतत वेदनांनी भरकेले असतील, अपत्य प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतील, काही गोष्टी विनाकारण उशिरा घडत असतील तर समजून जा की तुमच्या कुंडलीत गुरू ग्रह कमजोर आहे त्यासाठी वरील छोटे उपाय नक्की करू शकता.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply