या राशीच्या महिला प्रेमविवाह करण्यात पुढे असतात..या ५ राशींच्या लोकांचा होतो प्रेमविवाह..जाणून घ्या

अध्यात्म

मित्रांनो, आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे विवाह. प्रत्येकालाच आपला विवाह केव्हा व कुठे होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपला जोडीदार कसा असेल, त्याची शा-रीरिक- मा’नसिक- आर्थिक क्षमता कशी असेल. ज्योतिष शास्त्रानुसार माणसाच्या कुंडलीतील सातव्या स्थानावरून विवाहाची माहिती कळते.

   

हिंदू ध-र्मात विवाहाच्या वेळी कुंडलीला खूप महत्व दिले जाते. कुंडलीत किती गुण जुळतात यावरूनच सं-बंध कसे असतील हे समजते. ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते की वधू-वरांची कुंडली न जुळल्यास त्यांचे वै-वाहिक जीवन यशस्वी होत नाही तसेच त्याला आयुष्यभर पिडाआणि त्रा स सहन करावा लागतो.

अलीकडच्या काळातील कित्येक लोक प्रेम विवाह करतात व ते जन्मकुंडलीवर विश्वास ठेवत नाहीत. पण अशाच काही पाच राशीच्या लोकांचा जास्त प्रमाणात प्रेम विवाह होतो. या राशीच्या लोकांना आपल्या पसंतीचा जीवन साथी मिळत असतो. यामध्ये सर्वांत आधी मेष राशीचे लोक अधिक असतात. तसेच या राशीचे लोक विश्वासार्ह असतात. हे लोक एकदा कोणावर प्रेम केले की शेवटपर्यंत साथ देतात आणि त्याच्याशीच लग्न करतात.

हे वाचा:   स्वयंपाक घरात या ४ वस्तू कधीही कमी पडू देवू नका..नाहीतर घरात गरिबी प्रवेश करते..वाईट शक्ती, नकारत्मक उर्जा वाढते..बघा जाणून घ्या

मेष राशीचे लोक मनाने खुप चांगले असतात. हे लोक साधारपणे 25 वर्षानंतर लग्न करतात. महाविद्यालयीन काळात ते त्यांच्या जीवनसाथीला भेटतात. तसेच मकर राशीचे लोक प्रेम विवाहाला प्रथम प्राधान्य देतात. हे लोक आपल्या जीवनसाथी बरोबर खूप प्रामाणिक राहतात. त्यामुळे ते काहीही झाले तरी आपले प्रेम सोडत नाहीत. एकदा त्यांच्या प्रेमात पडले की ते फक्त लग्न करतात. हे लोक सहसा त्यांची निवड बदलत नाहीत. ज्यामुळे त्यांचे लव्ह मॅरेज होते.

त्यांना सहज काहीही आवडत नाही. मिथुन राशीचे लोक स्वभावने खूप चांगले असतात त्यामुळे ते सहज एखाद्याच्या मनात आपली ओळख निर्माण करतात. तसेच ते पटकन कोणाशीही मैत्री करतात. या राशीचे लोक दिसायला फारच सुंदर असतात. हे लोक त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर असतात. एकदा हे लोक प्रेमात पडले की ते फसवणूक करीत नाहीत. या राशीच्या कुंडलीत प्रेम योग असतो.

हे वाचा:   पैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या राशींकडे होणार माता लक्ष्मीदेवीचे आगमन लक्ष्मीमाता करणार या राशींवर धनवर्षा !

धनु या राशीच्या लोकांवर एकाच वेळी बर्‍याच लोकांना प्रेम होते. पण, धनु राशीचे लोक त्यांच्या इच्छेनुसार लग्न करतात. हे लोक भरपूर लोकांना डेटिंग केल्यानंतरच या राशीचे लोक आपला जीवनसाथी पसंत करतात. हे लोक त्यांच्या प्रेमाशी लग्न करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. शेवटची राशी म्हणजे वृषभ राशी.

या राशीचे लोक खूप मेहनत करत असतात. या लोकांना जास्त मेहनत घ्यावी लागते आणि त्यामानाने मोबदला कमी मिळतो. त्याचप्रमाणे एकदा त्यांना कोणी तरी आवडले तर ते मिळविण्यासाठी ते सर्व मर्यादा पार करू शकतात. तसेच हे लोक आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. हे आपल्या प्रेमासाठी कुटूंबाशी देखील खोटे बोलु शकतात. ते आपल्या जोडीदाराबद्दल सर्व वचने पाळतात.

अशाच नवनवीन रंजक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा..

Leave a Reply