बुधाचा तुळ राशीत प्रवेश…पुढील 10 वर्ष या राशींवर धनवर्षा करतील लक्ष्मी नारायण…बघा आपली राशी यामध्ये

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,  प्रत्येक ग्रह निश्चित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. सप्टेंबर महिन्यात ५ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत विराजमान होत आहेत. नवग्रहांचा राजकुमार म्हणून मान्यता असलेला बुध आपले स्वामित्व असलेल्या कन्या राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या तूळ राशीत विराजमान होत आहे.

   

बुध ग्रह येत्या महिन्याच्या सुरुवातीस तूळ राशीत विराजमान होत आहे. या तूळ राशीत आधीपासूनच शुक्र ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रा नुसार, बुध आणि शुक्र एका राशीत असल्यावर लक्ष्मी नारायण योग जुळून येतो. हा योग अतिशय शुभ, अद्भूत असल्याची मान्यता आहे.

बुध ज्ञान, बुद्धी यांचा कारक मानला जातो. तर शुक्र भौतिक सुख, कला, साहित्याचा कारक मानला जातो. याशिवाय बुधवारी बुध ग्रहाचे होणारे राशीपरिवर्तन हे शुभ मानले जाते. बुधचे राशीपरिवर्तन आणि लक्ष्मी नारायण योगाचा सर्व राशीच्या व्यक्तींवर कसा प्रभाव राहील. कोणत्या राशींना हा कालावधी लाभदायक ठरू शकेल, तर कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, जाणून घेऊया.

हे वाचा:   अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू पैसा पाण्यासारखा येईल..शास्त्रात सांगितलेला धनलाभ उपाय..

मेष राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत शुभवार्ता मिळू शकतील. कामाचा व्याप वाढला, तरी आपली कामगिरी उत्तम राहू शकेल. नवीन जबाबदारी मिळू शकेल. मात्र, कार्यालयातील राजकारणापासून दूर राहावे आणि संयम, धीराने गोष्टी हाताळाव्यात, असे सांगितले जात आहे.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश चांगला ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. कामगिरीत सुधारणा होऊ शकेल. दाम्पत्य जीवन चांगले राहील. गैरसमज दूर होतील. समाजातील मान, सन्मान वाढू शकेल. मात्र, खर्चात काही प्रमाणात वाढ संभवते, असे सांगितले जात आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. धनवृद्धीचे योग संभवतात. या कालावधीत उत्साह आणि उर्जा यामध्ये वाढ होऊ शकेल. मात्र, अतिआत्मविश्वासावर नियंत्रण ठेवावे. गुंतवणूक करताना सारासार विचार करून करावी, असे सांगितले जात आहे.

हे वाचा:   ह्या 3 राशीच्या लोकांनी हातात नक्की बांधावा लाल धागा..लवकर बनाल श्रीमंत..कामात येणारे अडथळे दूर होवून..धन आकर्षित होते..

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. या कालावधीत संयम आणि सबुरीने गोष्टी हाताळणे लाभदायक ठरू शकेल. कोणत्याही वादात पडू नये. वाणीवर नियंत्रण ठेवावे. घरखरेदी किंवा जमिनीतील गुंवतणूक करण्यासाठी अनुकूल काळ असल्याचे सांगितले जात आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा तूळ प्रवेश फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. व्यापार वृद्धीसाठी सोशल मीडियाचा चांगला उपयोग होऊ शकेल. तसेच त्यातून फायदाही मिळू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. मात्र, कोणतीही गंतवणूक करताना सारासार विचार तसेच तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. मानसिक ता’ण कमी होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

Leave a Reply