श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर अर्ध्या रात्री उठून हे एक काम रोज करा…चाणक्यनीती

अध्यात्म

नमस्कार वाचक मंडळी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप स्वागत आहे.आयुष्यात नेहमी यशस्वी बनायचे असेल तर त्यासाठी आचार्य चाणक्यांनी लिहिलेली चाणक्यनीती खूप मदत करते.आयुष्य सुखी आणि सफल बनवण्यासाठी त्यामध्ये खूप महत्वाची सल्ले सांगितले आहे.आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते.त्यांनी समाजाला व्यावहारिकदृष्ट्या खूप उत्तम अनुभव दिले आहे.आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीमुळे चंद्रगुप्त मौर्यला राजगादीवर विराजमान केले होते.

   

यामुळे चंद्रगुप्त हे समस्त भारतवर्षाचे सम्राट होते. या नीती आपल्या जीवनात देखील खूप मदत नक्की करतील. माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे. मानवाच्या मेंदूचा खूप विकास झाला आहे. माणसाचे जीवन हे अनेक विविध नात्यांनी बनले आहे.यामध्ये आई,बाबा,मुलगा,मुलगी,नवरा आणि बायको,भाऊ आणि बहिण असे अनेक पवित्र नाते जोडले आहे.नात्यामध्ये विश्वास आणि प्रेम असेल तर प्रत्येक नाते अतूट बनते. नात्याला उत्तम बनवण्यसाठी वेळ हा द्यावा लागतो.

हे वाचा:   स्वामींनी ३५० वर्षापूर्वी लिहलेली भविष्यवाणी आज खरी ठरली आहे ! वाचा काय होती ती भविष्यवाणी..

नवरा आणि बायकोचे नाते हे खूप महत्वाचे आहे.या नात्यामध्ये विश्वासाचा अभाव असेल तर त्या नात्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो. नवरा बायको नेहमी एकमेकांशी सुख आणि दुख शेअर करतात.काही अशा गोष्टी असतात त्या एकमेकांना सांगू शकत नाहीत. लग्नानंतर नवरा आणि बायकोमध्ये मैत्रीचे नाते असणे खूप गरजेचे आहे.त्यामुळे तुम्ही एकमेकांना समजून घेवू शकाल. त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये गैरसमज होणार नाही.हा नियम महिला आणि पुरुष या दोघांना लागू होतो.

भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी अशा असतात कि आपल्या जोडीदाराला आपण सांगू शकत नाही. यामुळे त्यांना गमावण्याची भीती असते. एका स्त्रीचे जीवन खूप कठीण आहे. मासिक पाळीचा त्रास देखील स्त्रिया खूप सहन करतात.काही आजाराबद्दल महिला आपल्या पतीला सांगत नाहीत. स्त्रिया प्रेम आणि काळजी या गोष्टी हव्या असतात.

या गोष्टी ज्या कडे आहे त्या ठिकाणी आपण आकर्षित होतो.प्रेम करणे ही गोष्ट गैर नाही,पण लग्नानंतर एखाद्या व्यक्तीवर गुपित प्रेम असणे भारतीय संस्कृतीमध्ये गैर समजले जाते. अनेक महिला आपल्या पतीच्या नकळत पैसे जमा करतात.यामागे भविष्यात येणाऱ्याआर्थिक संकटापासून बचाव करणे हा हेतू असतो.

हे वाचा:   3 मे, अक्षय्य तृतीया, करा हा 1 उपाय, होईल पितृदोष दूर, इतकी भरभराट होईल की...

आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक घरामध्ये वयस्कर व्यक्ती, संत,देव यांच्या पाया पडतात.पाया पडून समोरच्या व्यक्तीला मान देणे ही प्रथा आहे. याची काही कारणे देखील आहे. हिंदू शास्त्र असे सांगते की, वडीलदार व्यक्तींच्या पाया पडल्याने आपल्याला पुण्य कर्म प्राप्त होते.यामुळे आपल्याला आशीर्वाद देखील लाभते.

आपल्या देशात पत्नी देखील पतीच्या पाया पडते. यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम वाढते.पतीच्या पाया पडणे म्हणजे पतीप्रती समर्पण ही भावना व्यक्त करणे होय.यामुळे घरातील वयस्कर व्यक्ती आणि पतीच्या नेहमी पाया पडले पाहिजे.
वरील माहिती आवडल्यास लाईक करून प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.

Leave a Reply