हे 7 संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात…असे लक्षणे दिसले तर समजून जा लवकरच श्रीमंत होणार

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते. आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो. आणि कधी कधी ही साधना फलास येते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात. देवता जेव्हा आपल्या वास्तुमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो. मात्र या देवते कडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात […]

Continue Reading

सकाळी उठल्यावर या 4 गोष्टी चुकूनही करू नका..घरात येईल गरिबी..लक्ष्मी नाराज होईल..

सकाळी उठल्यानंतर 4 अश्या गोष्टी आहेत की ज्या आपण चुकूनही करू नये. वास्तू शास्त्र आणि जोतिष शास्त्र अस मानत की या गोष्टी केल्याने आपला संपूर्ण दिवस वाईट जातो. व आपण जे काही महत्वाचे काम करणार आहेत हे काम सुद्धा यशस्वी होत नाहीत त्या कामात अपयश येते. थोडक्यात काय तर दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागत आपल नशीब […]

Continue Reading

या पाच राशी मे महिन्या मध्ये बनतील महाकरोडपती.. बघा कोणत्या आहेत या भाग्यवान राशी..

नमस्कार मित्रांनो, या पाच राशी मे मध्ये बनतील महाकरोडपती. मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्यास सुरुवात होते. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा कितीही खडतर नशीब असुद्या भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो मानवी जीवन हे आशेवर आधारित असून, रोज एक नवी आशा आपल्याला जगण्याचे बळ देत […]

Continue Reading

कोणत्याही मंगळवारी 2 लवंगा आणि 1 कापूर घेऊन उपाय करा…सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील..आजारपण कायमचे गायब

नमस्कार मित्रांनो, अनेकवेळा आपल्या आयुष्यात अनेक नवीन समस्या येतात ज्याचे समाधान आपल्याला मिळू शकत नाही आणि आपण बघता बघता आपल्या घरात गरिबी येते. मग आपण विचार करतो की, आपल्या बरोबर असे का होत आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा वास्तुदोषमुळे आपल्याला खूप त्रास होत असतो. तसेच अनेक वेळा अशा समस्या आपल्याभोवती निर्माण होतात की, त्या आपल्याला पुढे […]

Continue Reading

शत्रूवर विजय मिळविण्यासाठी कुत्र्याला खायला घाला हि खास वस्तू..शत्रू आपल्यासोमर गुडघे टेकेल..सर्व त्रास दूर होतील..

आज आपण असा एक उपाय पहाणार आहे की या उपायाने आपले जीवन सहज सुखी, आनंदी आणि यशस्वी होऊन जाईल. या उपायाने दुःख, दारिद्र्य, कुभाग्य आपल्या जीवनातून निघून जाईल. आज आपण एक विशेष उपाय पहाणार आहे चला तर पाहू या उपयाविषयी.. आपण कुत्र्याला खास अशी वस्तू खायला घाला आणि आपल्या शत्रूवर विजय मिळवा. आपला शत्रू आपल्या […]

Continue Reading

पायाचे दुसरे बोट मोठे असण्याचे संकेत काय? काय आहे रहस्य ! शुभ की अशुभ..जाणून घ्या

आपल्या पायाची बोटं आणि त्यांची ठेवण अनेकदा आपल्या नशीबाचे काही संकेत देत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायाची बोटंच नाही तर आपल्या श-रीरातील अवयवांची ठेवण आपलं भविष्य सांगत असतात. समुद्र शास्त्रानुसार आपल्या पायाची बोटे आपलं व्यक्तित्व , स्वभाव, जीवनात घडणाऱ्या गोष्टी यांबद्दल बरेच गुण दर्शवत असतात. जर तुमच्या पायाच्या अंगठ्यानंतरचे प्रत्येक बोट जर क्रमानुसार लहान असेल तर त्याची […]

Continue Reading

महिलांनी लावा या रंगाची टिकली नशीब साथ देऊ लागेल घरात येईल पैसा, सुख-समृद्धी

नमस्कार मित्रांनो, ज्यांच्या घरामध्ये सुख शांती नाही तसेच घरातील लोक वारंवार भांडतात घराची प्रगती होत नाही. घरातील सदस्याला नौकरी लागत नाही तसेच उदयोग धंद्यामध्ये यश मिळत नसेल. घरामध्ये शारीरिक व मानसिक पीडा असेल आशा वेळी आपण हा एक छोटासा बदल आपल्या जीवन शैलीमध्ये नक्की करून पहा. हा उपाय स्त्रियांबरोबर पुरुषांसाठी सुद्धा तितकाच प्रभावी आहे. भारतीय […]

Continue Reading

दही घरात घेऊन येताना ही 1 चूक करू नका…लक्ष्मी घर सोडून निघून जाईल ! घरात येईल दरिद्रता, गरिबी

नमस्कार मित्रांनो, दही घरात आणताना ही एक चूक आवश्य टाळा. अन्यथा आपल्या घरात भयंकर गरिबी, कंगाली, दरिद्रता येऊ शकते. सोबतच कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठ्या दुःखाची सुरुवात होऊ शकते. हिंदुधर्म शास्त्रानुसार जेव्हा समुद्र मंथन झाले. तेव्हा या समुद्र मंथनातून लक्ष्मी व अलक्ष्मी प्रगट झाल्या. याचा अर्थ ज्या गोष्टी शुभ आहेत मंगल आहेत. धन, वैभव, पैसा, सुख, […]

Continue Reading

A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो बघा.. A नावाच्या व्यक्तींचे जीवन, प्रेम, करीयर कसे असते..सर्व माहिती

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा त्याची ग्रह नक्षत्रांची स्थिती पाहून त्याची रास ठरते आणि त्यानुसार व्यक्तीची नाव ठेवलं जातं. जेव्हा हे नाव ठेवलं जातं तेव्हाच आपलं भविष्य ही ठरलेल असत. आपण भविष्यात काय बनणार, आपला स्वभाव कसा असेल,या सर्व गोष्टी या नावावरूनच ठरतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा काही तरी अर्थ असतो. त्या व्यक्तीच्या […]

Continue Reading

या 2 वस्तू कधीच कुणाकडून घेऊ नका, आयुष्यभर दुःख भोगाल…एकदा जाणून घ्याच

नमस्कार मित्रांनो, सर्व काही चांगल चालू असताना अचानक परिस्थिती बदलते सर्व विपरीत घडू लागत. एकेकाळी ज्या घरात भरपूर पैसा होता श्रीमंती होती ते घर आज कंगाल झालेलं आहे अशी परिस्थिती येण्यामागे अनेक कारणे असतात. त्यातील अत्यंत महत्वपूर्ण कारण आज आपण पाहणार आहोत. आशा 2 वस्तू ज्या आपण चुकूनही दुसऱ्या कडून घेऊ नयेत किंवा दुसऱ्याच्या वापरू […]

Continue Reading