रागीट लोकांची लैं’गिक भूक जास्त असते का?..जाणून घ्या कोणत्या पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये लै’गिंक भूक अधिक असते..

ट्रेंडिंग

माणसाला  रा’ग का येतो? जर त्याच्या इच्छेविरुद्ध काहीतरी घडले असेल तर, त्या व्यक्तीला सहसा  रा ग  येत असतो. त्या व्यक्तीला येणारा  रा’ग हा कायमचा नक्कीच नसतो. पण ती त्या माणसाची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. जर त्याच्या  म’नात सतत काही चालू असेल किंवा अनेक गोष्टी  म’नाविरुद्ध जाऊ लागल्या तर, त्याची चि’डचि’ड  वाढते आणि त्याचा  रा ग अधिकच वाढत जातो.

   

माणसाच्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात. ज्यामुळे त्या माणसाला  रा ग  येतो, कधी कधी तुमच्या इच्छेविरुद्ध तुमच्या जवळच्या लोकांचे वागणे देखील तुमच्या  रा गाला कारणीभूत ठरू शकते. समोरच्या व्यक्तीने जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे वागणे ठेवले नाही तर, त्यामुळे तुमची अधिक प्रमाणात चि’डचि’ड होत असते. म्हणजे, जेव्हा तुमचे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण नसते आणि जे घडत आहे ते स्वीकारायला तुम्ही तयार नसतात.

मग आपल्याला रा’ग येतो. तुमचा  रा ग  हे कोणत्याही  सं कटामधे सामर्थ्याचे प्रतीक आहे. जेव्हा रा’गाचा पारा खूप चढतो. तेव्हा तो  रा’ग शांत करण्यासाठी आपण अनेक मार्ग शोधतो. उदाहरणार्थ, स्वतःला वेळ काढणे, जरा शांत राहणे, स्वतःसोबत बोलणे, म’न दुसऱ्या कशाकडे वळवणे इ. अशावेळी  रा’गावलेल्या व्यक्तीला समजून घेतले तर तोही लवकर शांत होतो. जेव्हा शक्य असेल, तेव्हा त्याने आपल्या  रा गावर नियंत्रण ठेवावे.

तुम्हाला शांत करण्यात मदत करण्यासाठी तुमच्या जवळचे कोणीतरी असणे देखील उपयुक्त ठरू शकते. परिस्थिती कशीही असो, मी तुझ्यासोबत आहे, हा मिळणारा दिलासा मूड सुधारण्यास मदत करते. मित्रांसोबत कधी गप्पा मारणे, कधी कधी छोट्या छोट्या सहली आयोजित करणे, हे देखील देखील आपल्या दैनंदिन  जी वनात केल्याने आपल्याला येणार  रा ग आणि चि’डचि’ड कमी होते.

हे वाचा:   या महिलेने पूर्ण 1 वर्ष तीव्र डोकेदुखीचा सामना केला..पण जेव्हा खरी समस्या समोर आली तेव्हा सर्वांचे होश उडाले..

आपल्या जोडीदारासोबत राहणे, त्याच्या खांद्यावर डोके ठेवणे आणि आपल्या सर्व क’मकुवतपणा विसरून त्याच्यासोबत वेळ घालवणे खूप आरामदायक आहे. या सर्व उपायांनी जेव्हा  रा ग येतो, तेव्हा त्या व्यक्तीला  लैं’गिक सुख मिळते, त्यानंतर तो शांत होतो. त्याच्या संपूर्ण  श’रीरावर आणि  म’नावरील  ता’ण हलका होतो. कारण मग तुमची आवडती व्यक्ती तुमच्या सोबत असते. त्यांच्याकडून मिळणारे प्रेम आणि आपुलकी हे  त’णावमुक्त करणारे ठरू शकते.

त्या व्यक्तीला आधार देऊन  लैं गिक सुख प्राप्त केल्याने कोणतेही मोठे दु:ख,  त’णाव कमी होण्यास अतिशय मदत होते. त्यामुळे त्या व्यक्तीची  चि’डचि’डही कमी होते. त्यामुळे चि’डचि’ड झालेल्या व्यक्तीला शांत करण्याचा एक मार्ग हा आहे. आणि ते म्हणजे म्हणजे  लैं गिक सुख. काही लोक तन-म’नाने अखंड काम करत असतात, तर काही लोक  शा’रीरिक आणि कष्टाने अधिक काम करत असतात.

परिणामी, त्यांना  मा’नसिक आणि  शा’रीरिकदृष्ट्या कठोर परिश्रम करावे लागतात, ज्यामुळे त्यांची एकाग्रता कमी होते, त्यांना  थ’कवा आणि सुस्तपणा जाणवतो. कारण त्यामुळे ते त्यांची होणारी चि’डचि’ड, येणारा  ता’णत’णाव पूर्णपणे विसरून उत्साह आणि आनंदाच्या नव्या चेतनेने जगण्यास सुरू करतात. लहानपणापासून अशा  त’णावपूर्ण वातावरणात राहणारा  चि’डखोर,  चि’डखोर माणूस हा..

ती ज्या प्रकृतीने आणि परिस्थितीत वाढली. त्यातून त्या व्यक्तीचा स्वभाव आकाराला आला गेला आहे. म्हणूनच अशा व्यक्तीला सतत  लैं गिक सुख हवे असते. कारण त्यामुळे वातावरणात बदल होतो, मूड शांत राहतो. त्या व्यक्तीला स्वतःमध्ये सुरक्षित वाटते, ज्यामुळे त्या व्यक्तीला आनंद आणि समाधान मिळते. अशा लोकांची  लैं गिक भूक जास्त अधिक असते का, जे लोक सतत रा’गरा’ग करतात आणि चिडचिड करत असतात.

हे वाचा:   हिरो निघाला सरकारी शाळेचा मुलगा, मस्त स्टाईलमध्ये गायले असे गाणे, पहा विडिओ....

वरील सर्व माहिती ऐकल्यानंतर तुमच्यासमोर हा प्रश्न नक्कीच आला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर काही प्रमाणात हो आणि काही प्रमाणात नाही असे देता येणार आहे. कारण जो व्यक्ती योग, ध्यान, व्यायाम करून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकते, त्याच्या वागण्यावर, लैं गिक भूकवर नियंत्रण ठेवू शकते, ते सामान्य आहे. त्यांची लैं गिक भूक ही सुद्धा अन्न, वस्त्र आणि निवारा या इतर गरजा इतकीच सामान्य आणि नैसर्गिक आहे.

त्यामुळे जर तुम्ही तुमची लैं गिक भूक भागवून, आणि तुमच्या इं’द्रियांना दमून तुम्ही तुमचा  रा ग शांत करू शकत आहात, तर त्यात गै’र असे काहीच नाही आहे. त्याउलट, ते तुम्हाला उत्साही, आनंदी आणि शांत करणारे असू शकते. आणि त्यामुळे तुम्ही नव्या जोमाने पुन्हा एकदा कामावर परत येऊ शकता. आणि असलेल्या परिस्थितीवर मग ती कशीही असली तरी देखील त्यावर मात करून तुम्ही अधिक आनंद मिळवू शकता.

मित्रांनो, तुमचे  आ युष्य भरपूर सुंदर आहे आणि ते तुम्ही चि डचि ड आणि   राग करण्यात वाया घालवण्याऐवजी काही अशा गोष्टी करा. ज्यामुळे तुमचे  म न हे फार शांत होईल आणि तुम्हाला त्या मधून आनंद सुद्धा मिळेल, आणि ज्यामुळे तुमचे  जी वन सुद्धा अधिक आनंददायी होण्यास मदतच होईल.

Leave a Reply