फक्त हे एक सुख मिळवण्यासाठी आतुरलेल्या असतात स्त्रिया..प्रत्येक पुरुषाला ही गोष्ट माहित असायलाच हवी..नाहीतर स्त्रिया..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, देवाने खूप सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. या निसर्गाचा तोल राखण्यासाठी पुरुष आणि स्त्री जीवाची निर्मिती केली आहे. त्यामध्ये पुरुष हे क’ठोर असतात. तर स्त्रिया ह्या मनाने खूप प्रेमळ आणि हळव्या स्वभावाच्या असतात. हे आपल्याला माहितच आहे. स्त्रिया आपल्या भावना नेहमी वेगळ्या वेगळ्या रुपातून व्यक्त करतात.

   

त्या भावना कधी पुरुषांना लगेच समजतात, तर कधी समजून घेण्यासाठी वेळ लागतो. पुरुषांकडून स्त्रियांना कोणत्या सुख सुविधा हव्या असतात. कोणत्या गोष्टी मिळाल्यानंतर त्यांना आनंद मिळतो, सुख मिळते. हे प्रत्येक पुरूषांना माहित असणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला जर तुमच्या पार्टनरचे प्रेम मिळवायचे असेल किंवा तीला खुश ठेवायचे असेल तर हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो याचा तुम्हाला खूप मनापासून फा’यदा होईल. महिला आपल्या मनातील सर्व भावना तिच्या सगळ्यात जवळ असलेल्या व्यक्तीजवळ व्यक्त करत असते. स्त्रियांना नेहमी असे वाटते कि समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट अगदी सहजपणे न सांगता समजून घ्यावी. बोलताना त्या सरळ बोलत नाहीत. वेगवेगळे कारण सांगून बोलतात त्यामुळे महत्वाची गोष्ट पुरुषांना समजतच नाही.

हे वाचा:   आपल्या बायकोची ही एक गोष्ट कधीच कोणाला सांगू नका..याचा अनेक जण चुकीचा फायदा उचलू शकतात..बघा काय काय घडू शकते

त्यासाठी स्त्रियांनी आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती सहज बोलून मोकळे व्हावे. त्यामुळे पुरुष देखील त्या इच्छा पूर्ण करतात. पुरुष नेहमी आपल्या बायकोवर खूप प्रेम करतात. तिला समजून घेतात. त्यामुळे ती स्त्री खूप खुश असते. स्त्रियांना नेहमी प्रेम हवे असते. आपल्या पतीने आपल्याशी नेहमी प्रेमाने बोलावे, जवळ घ्यावे असे त्यांना वाटत असते.

यातच त्यांचे मन भरून येते. व यामुळे तिच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो. त्या खूप भावनिक आणि संवेदनशील स्वभावाच्या असतात. त्यामुळे त्या प्रत्येक नाती खूप निस्वार्थ भावनेने जपतात. त्यांची काळजी करणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यांना जर योग्य प्रेम, आदर मिळाला नाही तर, त्या आपल्या पतीला तुमचे माझ्यावर पहिल्यासारखे प्रेम नाही असे बोलून जातात.

त्यावेळी पुरुषांनी स्त्रीला म्हणजे आपल्या बायकोला वेळ दिला पाहिजे. सहवासाने नाती उत्तम बनतात. त्यामुळे तिला तिचा वेळ देणे खूप गरजेचे आहे. स्त्रिया नेहमी सहज बोलून जातात की, तुमचे माझ्याकडे, घराकडे लक्ष नाही. त्यावेळी तुम्ही तिला विचारू शकता. तुझी तब्बेत बरी आहे का ? घरी काही घडल का ? तुला काही हव आहे का ?

हे वाचा:   पावसात भिजणाऱ्या धोनी आणि हार्दिकच्या फॅन्सना मिळाला विराट कोहलीचा आधार, पहा नेमकं काय घडलं....

असे तिला प्रश्न विचारून आपुलकीने तिची विचारपूस करू शकता. त्यामुळे तिलाही खूप बरं वाटेल. यामुळे आदराने सगळ्या गोष्टी ती तुम्हाला सांगेल. ज्यावेळी घरातील स्त्री बोलते की, मला खूप कंटाळा आला आहे. त्यावेळी घरातील पुरुषांनी थोड समजून घ्या. तिला घरातील कामाचा, जबाबदारीचा कंटाळा आला आहे. तिला यावेळी आरामाची गरज आहे.

अशावेळी तुम्ही तिच्या आवडीच्या गोष्टी करू शकता, तिला घेवून बाहेर फिरायला जावू शकता. घरातील कामात तिला मदत करू शकता. अशा गोष्टी केल्याने तिचा कंटाळा जाईल. आणी मग ती पूर्वीप्रमाणे हसत-खेळत प्रत्येक काम पूर्ण करेल. तिला कधी कोणत्याही गोष्टीतून मा’नसिक, शा’रीरिक त्रा स होणार नाही. काही पुरुष कामामुळे आपल्या बायकोला वेळ देत नाहीत.

अश्यावेळी तिला तुमच्या स’हवा’साची, स्प’र्शाची तीला खूप गरज असते. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रीणीना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांनाही ही महत्वपूर्ण माहिती मिळेल. आणी अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आत्ताच आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

Leave a Reply