आधार कार्डच्या मदतीने ८ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा मिळाला परत; जाणून घ्या कसे झाले हे शक्य.!

ट्रेंडिंग

आपल्या भारत देशामध्ये आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. कामे बँकेची असो अथवा नोकरी संबंधीत सगळीकडे आधार कार्ड अनीवार्य आहे. आधार कार्ड हे आपण भारतीय असल्याच एक पुरवाच आहे. याच आधार कार्डाच्या मदतीने 8 वर्षांपूर्वी गायब झालेला मुलगा परत सापडला, चला तर कसे ते जाणून घेऊया.

   

२०१२ मध्ये 8 वर्षांपूर्वी जबलपूर रेल्वे स्थानकातून बेपत्ता झालेला मुलगा आई-वडिलांनी पुन्हा सापडला. हे चमत्कारापेक्षा काही कमी नाही. जबलपूर रेल्वे स्थानकात हा मुलगा त्याच्या आई-वडिलांपासून विभक्त झाल्यानंतर त्याला एका हिंदू कुटुंबांनी बरीच वर्षे वाढवले. नंतर, जेव्हा मुलाचे आधार कार्ड बनविण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्याचे आधार कार्ड आधीपासूनच बनलेले आढळले गेले.

ज्यानंतर मुलाच्या खऱ्या आई-वडिलांना आधार कार्डच्या मदतीने शोधले गेले. 8 वर्षांपूर्वी हा मुलगा विभक्त झाला होता. नागपूरमधील एका हिंदू कुटुंबाने त्या आई-वडिलांपासून विभक्त झालेल्या मुलाचे संगोपन केले. त्याचवेळी, नागपूरचे दामले कुटुंब अनेक वर्षांपासून मुलास त्याच्या खर्‍या पालकांकडे नेण्याचा प्रयत्न करीत होते त्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि पालक मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई करून त्याला खऱ्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

हे वाचा:   या दोन राशींचे एकमेकांशी लग्न म्हणजे दुधात साखर..जाणून घ्या तुमच्या राशी बद्दल..बघा त्या कोणत्या राशी आहेत

हा मुलगा आता मोठा झाला होता आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसला होता. यासाठी त्याला आधार कार्ड आवश्यक होते, जे त्याच्याकडे नव्हते. त्यानंतर दामले कुटुंबीयांनी त्यांचे आधार कार्ड बनवण्याचा विचार केला, परंतु बरेच प्रयत्न करूनही त्यांचे आधार कार्ड बनवता आले नाही. दरम्यान, नागपुरातील आधार केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की या मुलाचे आधार कार्ड आधीच तयार झाले असून तो जबलपूरचा रहिवासी आहे.

त्याच्या वडिलांचे नाव आयुब खान आणि मुलाचे नाव आमिर खान आहे. दामले कुटूंबियांना मुलगा 8 वर्षापूर्वी स्टेशनवर आढळला होता तेव्हा त्याची मानसिक प्रकृती ठीक नव्हती. त्यावेळी तो 8 वर्षांचा होता. मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्यात आले होते, पण नंतर नागपूरात राहणाऱ्या समर्थ दामले यांनी त्याला आपल्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पालकांनी आशा सोडली होती वास्तविक, मोहम्मद अमीर लहानपणापासूनच कोठेतरी हरवलेला होता.

हे वाचा:   अतिशय का’मुक असतात या मुली, या मुलींबरोबर लग्न करणारे मुलं आयुष्यभर संतुष्ट व सुखी राहतात..

बिघडलेली मानसिक स्थिती आणि विसर पडल्यामुळे तो एकदा जबलपूरहून नागपूरला पोहोचले होता. बरीच वर्षे वाट पाहिल्यानंतर अय्यूब खानने आपल्या मुलाच्या परत येण्याची अशा सोडून दिली होते, परंतु त्यानंतरच त्यांच्याशी संपर्क साधला गेला आणि त्यांना आपल्या मुलाबद्दल सांगण्यात आले. नंतर, सर्व कागदपत्रे केल्यावर, जबलपूरच्या आमिरला पोलिसांच्या मदतीने नागपूरच्या दामले कुटुंबीयांनी पालकांच्या स्वाधीन केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply