वृश्चिक राशिभविष्य २०२२ : असे वर्ष तुमच्या आयुष्यात परत येणार नाही…होणार बक्कळ धनलाभ..तुमचे स्वप्नातले घर पूर्ण होईल

नमस्कार मित्रांनो, २०२२ हे वर्ष वृश्चिक राशीवाल्या जातकांसाठी कसे राहणार आहे. चला जाणून घेऊया. तुमचे आरोग्य थोडे जड होत राहणार आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल तर त्यावेळी आराम करण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या हिताचे ठरेल. वृश्चिक राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळेल आणि हे त्यांच्यासाठी एक उत्तम वर्ष सिद्ध होईल. या […]

Continue Reading

महिला आपल्या शरीराची ही गोष्ट मरेपर्यंत तिच्या पतीला सांगत नाही..कायम ही एक गोष्ट लपवून ठेवते ! जाणून घ्या

मित्रांनो, आचार्य चाणक्य महान विद्वान पंडित, त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथात मानवी जीवनाला सुखी आणि यशस्वी करण्यासाठी उपयुक्त असे मार्ग सांगितले आहेत. चाणक्य हे एक महान अभ्यासक होते, ज्यांनी आपल्या धो-रणांमुळे चंद्रगुप्त मौर्यला राजाच्या सिंहासनावर बसवले होते. हिंदू ध-र्मातील शास्त्रानुसार लग्न हा आपल्या ध-र्मातील 16 संस्कारपैकी एक आहे. वै-वाहिक जीवनात पती-पत्नीने एकमेकांचे सुख आणि दुःख […]

Continue Reading

श्रीमंत आणि यशस्वी व्हायचे असेल तर अर्ध्या रात्री उठून हे एक काम रोज करा…चाणक्यनीती

नमस्कार वाचक मंडळी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप स्वागत आहे.आयुष्यात नेहमी यशस्वी बनायचे असेल तर त्यासाठी आचार्य चाणक्यांनी लिहिलेली चाणक्यनीती खूप मदत करते.आयुष्य सुखी आणि सफल बनवण्यासाठी त्यामध्ये खूप महत्वाची सल्ले सांगितले आहे.आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते.त्यांनी समाजाला व्यावहारिकदृष्ट्या खूप उत्तम अनुभव दिले आहे.आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीतीमुळे चंद्रगुप्त मौर्यला राजगादीवर विराजमान केले होते. यामुळे […]

Continue Reading

घराच्या मुख्य चौकटीला बांधा ही वस्तू बाधा वाईट शक्ती जवळ सुद्धा फिरणार नाहीत…घराची सदैव प्रगती होत राहील

आपल्या घराच्या मुख्य प्रवेश दारावर लाल कपड्यात किंवा काळ्या रंगाचा कपड्यात या काही वस्तू नक्की बांधून ठेवा. जर तुमच्या घरात सतत भांडणे, किरकिरी होत असतील. अगदी लहान गोष्टीचे रूपांतर मोठ्या वादविवादात होत असेल. घरात अशांती असेल कुटुंबातील सदस्य सारखे आजारी पडत असतील घरात पैसा येत नसेल. या सर्व गोष्टी जर एखाद्या वाईट शक्तीमुळे होत असतील […]

Continue Reading

या ५ राशी जानेवारी महिन्या मध्ये बनतील महाकरोडपती.. या राशींच्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा बरसणार.. पैसा, धन, दौलत सर्व काही मिळेल..

मित्रांनो, ज्योतिषानुसार जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा राशीनुसार सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. एक वेळा ग्रहनक्षत्राची स्थिती अनुकूल बनल्यानंतर, व्यक्तीच्या जीवनात सुखाची बहार येण्यास वेळ लागत नाही. जीवनातील दारिद्रयाचा काळ […]

Continue Reading

या राशींच्या मुलींवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता…प्रत्येक सुख दुखात साथ देतात…कधीच धो’का देणार नाहीत !

नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदाराकडून काहीतरी अपेक्षा असतात. आपल्या जोडीदार हा आपल्या सुख दुखात नेहमी साथ देणारा प्रत्येक व्यक्तीला हवा असतो. लग्न हे दोन जीवाचे आणि दोन परिवाराचे मिलन असल्यामुळे लग्न हे सात जन्माचे पवित्र बंधन मानले जाते. जोडीदाराला सात जन्माचे भागीदार मानले जाते. ज्तोतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक राशीवर एका […]

Continue Reading

या दिवशी केस कापल्याने घरात गरिबी येते…तर हा दिवस असतो केस कापण्यासाठी शुभ..जाणून घ्या

नमस्कार वाचक मित्रानो आमच्या पेजवर तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. या लेखामध्ये आपण केस आणि नखे कोणत्या दिवशी कापावीत हे पाहणार आहोत. मंगळवार हा दिवस केस कापण्यासाठी खूप अशुभ समजला जातो. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे. या दिवशी केस कापल्याने आपले आयुष्य कमी होते. हिंदू शास्त्रानुसार आठवड्यातील काही दिवस असे असतात की, त्या दिवशी […]

Continue Reading

श्रीकृष्ण म्हणतात..कलयुगाचा अंत झाल्यानंतर असे असेल सतयुग..प्रत्येक व्यक्तीला हे माहित असणे गरजेचे आहे..

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना माहित असेलच की हिं’दू ध’र्मग्रंथांमध्ये काळाची चार युगांमध्ये विभागणी केलेली आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग. सध्या आपण कलियुगात राहत आहोत. कलियुग म्हणजे एक असा युग ज्यामध्ये मानवजातीचे मन असंतोषाने भरलेले आहे, सर्व मान’सिक-दृष्ट्या दु:खी आहेत, ध’र्माचा फक्त एक चतुर्थांश भाग शिल्लक आहे, सध्याच्या परिस्थितीत हे देखील लक्षात येण्यासारखे आहे. आज […]

Continue Reading

नशीबवान मुले कोणत्या दिवशी जन्माला येतात? बघा या दिवशी ज’न्मलेले मुल घराण्यासाठी खूप भाग्यशाली असते..

कोणत्या दिवशी जन्माला आलेली मुले ही खूप भाग्यशाली असतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. अशा मुलांच्या जन्माने घरातील वातावरण, त्यांच्या आर्थिक परिस्थिती, सर्व काही बदलते. या बद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत. ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्य देवाची कृपा असते. व त्यांचे जीवन हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असते. ह्या व्यक्ती […]

Continue Reading

तिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे ७ रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर एक जिवंत..

नमस्कार, आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती येथील वेंकटेश्वर स्वामी मंदिर हे सर्व वैष्णवांचे देवस्थान अतिशय प्रसिद्ध आहे. या देवळात भगवान विष्णू हे श्री वेंकटेश्वरांच्या रुपात निवास करतात अशी भक्तांची धारणा आहे. श्री वेंकटेश्वरांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी व कलीयुगातील सं-कटांपासून माणसांना वाचवण्यासाठी येथे अवतार घेतला अशी मान्यता आहे. हे भारतातील शेकडो वर्ष जुने मंदिर […]

Continue Reading