फक्त 21 दिवसांची गोष्ट आहे; त्यानंतर या 5 राशींना जीवन स्वर्गासारखे वाटेल.!

आपले ज्योतिषशास्त्र आपल्या जीवानाबद्दल अनेक बाबींचा उलगडा करते. जर आपले ग्रह-मान योग्य स्थानी असतील तर आपल्या आयुष्यात सुखाचे दिवस येतात पैसे तथा नफा मिळण्यास सुरुवात होते मात्र जर हेच ग्रह-मान चुकीच्या जागी फिरत असतील तर आपल्या आयुष्यात दु:खाचे डोंगर कोसळू लागतात जीवनात फक्त आणि फक्त अपयश मिळत जाते. मित्रांनो फक्त 21 दिवस आणि यानंतर या […]

Continue Reading

श्रावणात महिन्यात भगवान शंकराला अर्पण करा 1 वस्तू; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!

श्रावण महिना सुरु झाला आहे आणि आता लोक महादेवांचा सोमवार मोठ्या श्रद्धेने पाळतात. शंकर भगवान आदी शक्तीचे पती तथा श्री गणेश यांचे वडिल आहेत. महादेव स्वभावाने अतिशय भोळे आहेत आणि म्हणूनच त्यांना भोलानाथ सुद्धा म्हटले जाते त्यांना एकदा प्रसन्न केलात तर तुम्हाला हवा तो वर ते देतात परंतू जर ते क्रोधित झाले तर त्यांच्या रागाच्या […]

Continue Reading

नागपंचमीच्या दिवशी करा फक्त हा १ उपाय; जीवनात कायम धन, वैभव, ऐश्वर्य मिळत राहील.!

नागांना आपल्या भारतात पूर्वीपासून विशेष महत्व दिले जाते. श्रावणतील सण हे नागपंचमीच्या सणापासूनच सुरु होतात. नाग हा शेतकरी बांधवांचा मित्र असतो कारण तो शेतात उपद्रव करणारे शेताची नासाडी करणारे प्राणी म्हणजे उंदीर तथा घुशींना खावून टाकतो आणि शेतीचे रक्षण करतो म्हणून या नागराजाला विनम्र अभिवादन करण्यासाठी बायको श्रावणाच्या दिवसात सगळी शेतीची कामे आटपली की नाग […]

Continue Reading

अन्नावर राग केल्याने काय होते.? अन्नावर राग का करू नये.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

अन्न हे पर ब्रह्म आहे. अन्नाच्या एका घासासाठी लोकं दिवस-रात्र मेहनत करतात. अन्न ही आपली एक मूलभूत गरज आहे जर अन्न आपल्याला मिळाले नाही तर आपले जगणे मुश्किल होवून जाईल. अन्नाचा अनादर होताना आपण अनेक लोकांच्या घरात पाहतो तथा काही घरात तर अन्नाचे ताट फेकले जाते अन्नाची नासाडी केली जाते, काही ठिकाणी भरल्या ताटावर भांडणे […]

Continue Reading

श्रावण महिन्यात देवीची ओटी कशी भरावी.? जाणून घेण्यासाठी हि माहिती एकदा अवश्य वाचा.!

आपल्या मराठी लोकांसाठी श्रावण महिना म्हणजे अतिशय पवित्र महिना असतो. या महिन्यात शेतकार्याची सर्व शेतीची कामे आटपतात आणि शेतकरी बंधू आराम करतात. या महिन्यातच आपले सण-उत्सव सुरु होतात खूप विविध पूजा तथा विधी नुसार अनेक देवांना प्रसन्न केले जाते. आपल्या कुळ-देवीची पुर्ण श्रद्धा आणि पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार ओटी भरली जाते. तर अनेक […]

Continue Reading

दुःखांचा ज्वालामुखी फाटून जाईल; मेष राशींच्या लोकांना आता मिळणार आहे दुःख, दरिद्री पासून कायमची सुटका.!

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह-नक्षत्राची दशा कायम बदलत असते आणि यांमुळे आपल्या आयुष्यात सुद्धा सुख-दु:ख येत असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह- नक्षत्रांची दशा योग्य असेल तर आयुष्यात समृद्धी आणि भरपूर येते परंतू जर हे दशा अयोग्य असेल तर त्या माणसावर अनेक संकटे येवू शकतात तथा त्याला अनेक प्रकारच्या त्रासांना समोरे जावे लागू शकते. मित्रांनो अतिशय शांत […]

Continue Reading

या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी; ११ ऑगस्ट पासून पुढचे ११ वर्षं सातव्या शिखरावर असणार आहे यांचे नशीब.!

ज्योतिष शास्त्रानुसार आपले राशी आणि ग्रह आपले नशीब ठरवत असतात. जर आपल्या ग्रहांची जागा तथा दिशा योग्य असेल तर आपल्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येते मात्र जर आपल्या ग्रहांची दशा अयोग्य असेल तर आपल्यावर अनेक संकटे येवू शकतात. आम्ही आज आपणास अश्या पाच राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांच नशीब 11 ऑगस्ट पासून सातव्या शिखरावर असेल. बदलत्या […]

Continue Reading

उद्या मंगळवारच्या दिवशी जिथे जिथे पाय ठेवाल तिथे पैसा मिळेल; खूपच नशीब बदलणार आहे या ४ राशींचे.!

उद्या मंगळवारच्या दिवशी जिथे जिथे पाय ठेवाल तिथे तिथे तुम्हाला पैसा मिळेल आणि या राशींचे भाग्य सुद्धा चमकेल. ज्योतिष्य भविष्याचा अनुसार आपल्या ग्रहांची दशा बदलत असते आणि त्यानुसार आपल्या आयुष्यात देखील बदल घडत असतात. ज्योतिष शास्त्र असे म्हणते की जर ग्रहांची दशा नीट असेल आपल्या आयुष्यात भर-भरात येते. तसेच आयुष्यात आपल्याला जर धन-दौलत हवी असेल […]

Continue Reading

जर तुमच्या मैत्रीणीच्या ओठांवर अशाप्रकारचा तीळ असेल तर जाणून घ्या तिच्याबद्दल या गुप्त गोष्टी.!

जेव्हा जेव्हा मुलींचे नाव घेतले जाते तेव्हा चांगल्या मुलांची हवा टाईट होते. सुंदर मुलींच्या मागे बरेच मुले असतात यात काही शंका नाही. आता तुम्ही विचार कराल की, आम्ही तुम्हाला मुली टाळण्याचा सल्ला का देत आहोत, आणि मुली टाळण्यामध्ये चांगले काय आहे.? तर आम्ही सांगू इच्छितो कि बऱ्याच मुली आपल्या रस्त्यामधील अडचणी बनू शकतात. अशा मुली […]

Continue Reading

हातावर अर्ध चंद्र रेषा असण्याचे काय संकेत आहेत.? जाणून घेण्यासाठी हि माहिती एकदा नक्की वाचा.!

असे म्हटले जाते कि हातावरच्या रेषा खूप काही सांगतात. आपण जन्मतःच आपल्या हातावर रेषा कोरून आणतो. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडले तर हातावर अर्धचंद्र तयार होतो. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि या अर्ध चंद्राचा काय अर्थ आहे. आपण पाहतो कि प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सर्वांच्याच हातात अर्ध चंद्र बनेलच असे नाही. […]

Continue Reading