घरात माठ असल्याने काय घडते? नक्की पहा फा’यदा करून घ्या..वास्तुशास्त्र काय सांगते शुभ की अशुभ

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

   

पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे माठ असत. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा वर्षाचे 12 महिने प्रत्येक घरात माठातलेच पाणी पिण्याची सर्वांना सवय होती. आणि त्या पाण्यामुळे कधीही सर्दी पडसे कोणालाही होत नसे. नंतर घरोघरी फ्रीज आले मग फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरल्या जाऊ लागल्या व बाटलीतले पाणी पिण्यास सुरुवात झाली.

आता आले प्युरिफायर आता लगेच नळातून पाणी प्यायला घेतले जाते. परंतु जी मजा माठाच्या पाण्यातील आहे ती इतर कशातच नाही. आजही उन्हातून घरी आल्यानंतर माठातले थंडगार पाणी पिले तर तहानही भागते आणि गारवाही जाणवतो तसे इतर कोणत्याही पाण्यात नाही. आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीचे माठ असतात आणि त्यातलेच पाणी लहानापासून मोठ्यांपर्यंत पितात.

घरात माठ भरून ठेवणे याचा वास्तुशास्त्राशी खूप निकटचा संबंध आहे. घरात असलेला माठ हा घराच्या भरभराटीसाठी तसेच समृद्धीसाठी ही महत्वाची कामगिरी बजावतो. तर जाणून घेऊया घरात पाण्याचा माठ का असावा. वास्तुशास्त्रानुसार घरात वापरात असलेल्या पाण्याच्या माठामुळे घरातील अनेक अडीअडचणी व संकटे सहज सुटतात व आपल्या सं’कटांचे बाधांचे निराकार करण्याचे कार्य माठा मार्पत होत राहतात.

हे वाचा:   तुमची जन्मतारीख जर १, १०, १९ आणि २८ असेल तर नक्की वाचा..स्वभाव, गुण, पैसा, वै'वाहिक जीवन कसे असते..खूप भाग्यशाली असतात..

असे म्हणतात की आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात आपल्या पितरांचा वास असतो आणि घरात जर पिण्याच्या पाण्याचे भांडे ठेवले नाही तर आपले पितर कुठे वास्तव्य करतील. पूर्वीच्या काळी दररोज सकाळी माठातून 1 तांब्याबर पाणी घेऊन ते महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांना अर्पण केले जात असे. यामुळे दररोज आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असे.

आता असे काहीही राहिले नाही कारण घरात माठच राहिले नाही तर त्यातून तांब्याबर पाणी घेऊन जाण्याचा प्रश्नच नाही आणि आपण मंदिरात गेलो तरी रिकामा तांब्या घरून घेऊन जातो आणि तेथुनच पाणी घेऊन तेच पाणी महादेवांना अर्पण करतो मग तो पितृदोष घरात तसाच राहतो आणि वाढतच चालतो. यामुळे घरात प्रत्येक कार्यात काहीना काही अडीअडचणी आणि संकटे येत राहतात.

हे वाचा:   गरीबीचे दिवस संपले उ’द्या’च्या सकाळ पासून श्री गणपती बा’प्पा’च्या कृपेने या राशींची लागणार लॉटरी बाप्पा करणार धनवर्षा होणार मालामाल !

त्याशिवाय आपण घरात जो पाण्याचा माठ भरून ठेवतो नेहमी घराच्या उत्तर दिशेलाच असावा कारण ही पिण्याच्या पाण्याची अगदी योग्य दिशा आहे. पाण्याचा माठ किंवा हंडा कधीही रिकामा होऊ देऊ नये यामुळे घरात भांडणे व वादविवाद उत्पन्न करते. पाण्याचे भांडे अर्धे झाले की लगेच त्यात पुन्हा पाणी भरावे.

घरात जर कुणाला मा’नसिक दडपण आले असेल ताणतणाव वाटत असेल तर अश्या व्यक्तीने माठातून 1 तांब्या भरून पाणी घ्यावे व सलग एखाद्या झाडाला काही दिवस टाकावे. या उपायामुळे त्या व्यक्तीचा ताणतणाव, दडपण नक्कीच दूर होते. आता आपल्या लक्षात आले असेल की घरात पाण्याचा माठ का असावा आणि त्याचे काय महत्व आहे.

Leave a Reply