फक्त 3 विलायची करणार कमाल; समोरची स्त्री असो वा पुरुष होईल वश..शास्त्रात सांगितलेला वशीकरण उपाय..

अध्यात्म

मित्रांनो, फक्त 3 इलायची आणि हा उपाय करून पहा समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात अखंड बु’डेल. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा जर पती पत्नी मधील सं बं ध खूप खराब झाले असतील सातत्याने भांडणे होत असतील किंवा पती कुठे बाहेर वांम मार्गाला लागलेला आहे अश्या महिलांनी हा उपाय अवश्य करा. आपला पती जर घरात लक्ष देत नसेल तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश तुमच्या वै-वाहिक जीवनात झाला असेल तर आपण हा उपाय नक्की करू शकता.

   

जर हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने केलात तर तुमचा पती तुमच्या प्रेमात अखंड बु’डेल तुमच वै’वाहिक जीवन अगदी सुरळीत चालेल. जर तुम्ही प्रेमीयुगल असाल जर तुमची सुद्धा प्रेमी व प्रमिका दुसऱ्या कडे आकर्षित होत असेल तर तिला व त्याला परत आपल्या कडे खेचून आणण्यासाठी हा उपाय अगदी रामबाण मंत्र आहे. तंत्र मंत्र शास्त्रात इलायची असेल किंवा लवंग असेल काळी मिरी असेल हे पदार्थ अत्यंत प्रभावशाली आणि ऊर्जेचे वाहक मानले जातात.

ऊर्जा मग ते कोणतीही असेल सकारात्मक किंवा नकारात्मक वाहून नेण्याचे काम ही इलायची व लवंग करत असते. हा उपाय तुम्ही तुमच्या मुला बाळांसाठी सुद्धा करू आजकाल लहान मुले मोबाईल व टीव्हीमुळे तुमच जर ऐकत नसतील जर ते आज्ञाधारक नसतील किंवा चुकीच्या संगतीत जर पडले असतील तर त्यांना तुमच्या कडे आकर्षित करून त्यांना तुमच म्हणणे ऐकण्यासाठी हा उपाय करू शकता.

हे वाचा:   उद्या मंगळवारच्या दिवशी जिथे जिथे पाय ठेवाल तिथे पैसा मिळेल; खूपच नशीब बदलणार आहे या ४ राशींचे.!

मात्र एक गोष्ट याचा चुकीचा वापर अजिबात करू नका हा उपाय तेव्हाच सफल होतो जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने व चांगल्या वासनेने करता. आपण नक्की करायचे आहे हा उपाय जर आपण शुक्रवारच्या दिवशी केला तर अति उत्तम आहे आपण शुक्रवारी 3 साबूत इलायची घ्यायचे आहेत आणि ते आपल्या शरीराला स्पर्श होईल अश्या प्रकारे ठेवायचे आहेत मग तुम्ही तुमच्या खिश्यात ठेवू शकता आणि महिलांनी असे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसे तुम्हाला तुमच्या शरीराला स्पर्श व्हायला पाहिजे. तुमच्या शरीराचा स्पर्श या इलायचीमध्ये समाविष्ट व्हायला हवा या घामातून तुमचे विचार त्या इलायचीमध्ये समाविष्ट व्हायला लागतील आणि हेच आपण या उपायचा खरा मर्म आहे.

लक्षात घ्या तुमचा घाम या इलायची मार्गाने समोरच्या व्यक्तीकडे पाठवणार आहोत तुमचे प्रेम या व्यक्तीबरोबर असणारी आस्था आहे जे अखोल प्रेम तुम्ही त्या व्यक्तीवर करता ते प्रेम त्या व्यक्तीवर फिचवण्याचा मार्गदर्शन आहे. तर शुक्रवारी संपूर्ण दिवस या इलायची तुमच्या जवळ असतील रात्री आपण त्या जवळ ठेऊन झोपला तरी चालेल दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्यातील 1 इलायची आपण त्या समोरच्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे अगदी कोणत्याही माध्यमातून तुम्ही खाऊ घालू शकता चहा बनवू शकता एखादी खीर बनवू शकता.

हे वाचा:   उद्या गुरुवार पासून श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या पाच राशींच्या नशिबात ह्या गोष्टी घडणार म्हणजे घडणार आनंदाची बातमी मिळेल

1 इलायची शनिवारच्या दिवशी 2 इलायची रविवारच्या दिवशी आणि 3 इलायची सोमवारच्या दिवशी 3 सलग दिवस आपण हा उपाय करायचा आहे ज्या व्यक्तीवर तुमचे प्रेम आहे किंवा जी व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकत नाही त्या व्यक्तीला तुम्हाला हे इलायची खाऊ घालायची आहे या 3 इलायची त्या व्यक्तीने खाल्ल्यानंतर लगेच ते तुमच्याकडे आकर्षित होतील तुमच्याबद्दल एक प्रचंड प्रेम आदर त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होईल तुमची प्रत्येक गोष्ट ती समोरची व्यक्ती ऐकु लागेल तर इलायचीचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा..

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply